महाराष्ट्र

राज्यातील महापालिका निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला!

मुंबई, दि. १५ प्रतिनिधी:राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक…

महाराष्ट्र

१५ लाख रोजगार निर्मिती ! मुंबईत मायक्रोसॉफ्ट करणार गुंतवणूक

मुंबई, दि. १२ प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती आज पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी मायक्रोसॉफ्टचा…

महाराष्ट्र

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

राळेगणसिद्धी, दि. ११ प्रतिनिधी:आपल्या उपोषणाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनावर दबाव आणून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

महाराष्ट्र

बाबा आढाव अनंतात विलीन

वृत्तसंस्था, पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.…

महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा!

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची…

महाराष्ट्र

मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे – रवींद्र चव्हाण

जळगाव, दि. २७ प्रतिनिधी-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तिकीट मिळावे म्हणून अनेक स्थानिक नेते आपल्या…

महाराष्ट्र

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्याच्या घरी जाऊन घेतली भेट; भेटीमागचे राजकारण तापले

नगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून…

महाराष्ट्र

न बोलण्यासारखे काहीही घडलेले नाही;फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम

मुंबई, दि. २३ प्रतिनिधी-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील फोडाफोडीचे आणि कुरघोडीचे राजकारण चांगलेच तापले असताना, सत्ताधारी असलेल्या भाजप…

महाराष्ट्र

मालेगावच्या आक्रोश मोर्चात उसळला जनसागर ,आंदोलकांचा न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न

मालेगाव, दि. २१:मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या…