चंद्रपूर

चंद्रपूर विदर्भात प्रसिध्द असलेली चिमुरची घोडा यात्रा संपन्न, जग्गन्नाथ पुरी प्रमाणे हाताने लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांची प्रथा

संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेली चिमुरची घोडा यात्रा काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडली. चिमुरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री बारा…

चंद्रपूर

विकसित भारताच्या पायाभरणीचा आणि सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प – हंसराज अहीर

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारचा नववा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केला…

चंद्रपूर

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या ओळींची प्रचिती देणारा मोदी सरकारचा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया विश्वगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदीजी यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली केंद्रीय वित्तमंत्री…

चंद्रपूर

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ – महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा भोपळा

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली टीका आज सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी,कष्टकरी, मध्यम वर्ग सगळ्यांची निराशा करणारा, वडेट्टीवार यांची…

महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला…! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात…

चंद्रपूर

महाराष्ट्राने कुशल राजकारणी व मोठा जनाधार असणारा नेता गमावला – हंसराज अहीर

चंद्रपूर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज अपघाती निधन झाल्याची बातमी कळली. अत्यंत दुःखद आणि अविश्वसनीय अशी ही घटना…

चंद्रपूर

जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना

कै. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, अनुभवी आणि ठाम विचारांचे नेतृत्व होते. मतभेद असले तरी विचारांचा आदर राखणे,…

चंद्रपूर

अजित दादा हे राजकारणात शब्द पाळणारे कुशल प्रशासक होते:विजय वडेट्टीवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद…

चंद्रपूर

संवेदनशील नेतृत्वाचा अस्त – आ. किशोर जोरगेवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर देशाच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात अपूरणीय पोकळी निर्माण झाली…

चंद्रपूर

जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ. अशोक उईके

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा अतिशय मनमोकळा आणि निर्भीड होता.…