लोहारडोंगरी खाण प्रकल्पाच्या विरोधात इको – चे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे गत नऊ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर समोर सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह

आज (दि. 14) राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उइके यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *