लोहारडोंगरी खाण प्रकल्पाच्या विरोधात इको – चे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे गत नऊ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर समोर सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह
आज (दि. 14) राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उइके यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.
चंद्रपुरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चंद्रपूर, दि. १७ : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी…
एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना करण्यात आले पट्टेवाटप , महसूलमंत्र्यांनी कार्यक्रमात केल्या महत्वपूर्ण घोषणा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात महसूल…