चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला…
सुमारे 120 टक्के पर्जन्यमान सोसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन…