चंद्रपूर

कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची…

चंद्रपूरमहाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त

अर्थसंकल्पाच्या विभागावर चर्चेत काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका मुंबई, दि.१२:महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ…

गडचिरोली

विकसित महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘स्टील हब’सह विमानतळ आणि समृद्धीचे जाळे!

गडचिरोली दि.६: मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि…

चंद्रपूर

हा राज्याचा अर्थसंकल्प नसून उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठी मांडलेला MMRDA चा अर्थसंकल्प होता

, तसेच हा अर्थसंकल्प २०२६ चा होता की २०४७ चा? काँग्रेस विधिमंडळ यांची विजय वडेट्टीवार यांची सरकारवर उपरोधिक टीका मुंबई,…

चंद्रपूर

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार

शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास…

चंद्रपूर

अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या विकासाचा संकल्प – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. शेतकरी, शेतमजूर,…

महाराष्ट्र

राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेकी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

राज्यपालांच्या अभिभाषणाला विधानसभेत काँग्रेसने केला विरोध ​मुंबई , दि.२५ –राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून,…